Marathi news

Govt schemes for farmers मोफत पैसे देणाऱ्या तीन सरकारी योजना.

Govt schemes for farmers तीन नवीन सरकार योजना ज्यामार्फत सरकार देते आपल्याला काहीही न करता पैसे. सरकार वाटणार फ्री मध्ये पैसे. अगदी लाखो रुपया पर्यंत पैसे तुम्ही मिळू शकतात. Government सरकार आपल्याकडं पैसे घेते ही आपली धारणा आहे. पण सरकारच्या आशा काही योजना आहेत की ज्यामार्फत आपल्याला सरकार अगदी मोफत पणे पैसे अगदी लाखो रुपये सुद्धा वाटत असतात. मित्रांनो सरकार आपल्यासाठी भरपूर किमान भरपूर योजना अंमलबजावणी त्याचं करत असतं. पण आपल्यापैकी फार थोड्या जणांना फार थोड्याशा योजना माहिती असतात.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🏻क्लिक करा👈🏻

 

आणि या योजनेमध्ये काही योजना तर अशा सुद्धा असतात की ज्याच्या मार्फत सरकारकडून आपल्याला चांगलीच मोठ्या प्रमाणावर रक्कम सुद्धा मिळू शकत असते. आणि या रकमेबरोबर government सरकारकडून काही अतिरिक्त फायदे सुद्धा मिळून घेता येऊ शकतात. तर आज आपण पाहणार आहोत सरकारच्या कोणत्या शासकीय आहेत. कोणत्या अशा योजना आहेत की ज्याच्या मार्फत आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात. आपण शेतकरी आहात आपण मजूर आहात, आपण बेरोजगार तरुण आहात, किंवा आपण अशिक्षित महिला पुरुष आहात आपण कोणी असू द्या नुसता India भारतीय नागरिक जरी असला तर भारताच्या या तीन योजनांच्या मार्फत तुम्ही अगदी लाखो रुपये मिळू शकतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या त्या तीन top scheme टॉप स्कीम आहेत की ज्या मार्फत government सरकार आपल्याला मोफत पैसे देते आता जसं आपल्याला माहिती आहे की सरकारी योजनांच्या बाबतीत आपण नेहमीच राशन करतो. भरपूर शंका आपल्या मनात असतात. कारण की सरकारी योजनांविषयी frod फ्रॉड भरपूर होतात अगदी मोठे मोठे फसवणुकी सुद्धा होतात. आणि एवढंच नाही तर ब्लॉग च्या शेवटी आम्ही तुम्हाला काही वेबसाईट काही लिंक सुद्धा सरकारच्या लिंक वेबसाईट आम्ही देणार आहोत. की ज्यावर जाऊन तुम्ही हे पैसे आपलेसे करू शकतात. चला तर पाहूयात पहिली योजना की ज्यात सरकार आपल्याला पैसे देते तर ती योजना आहे ईश श्रम कार्ड योजना ही देशातील असंघटित कामगारांसाठी काढलेले एक स्कीम आहे. या स्कीमच्या त्या ठिकाणी अंमलबजावणीसाठी सरकारने ईश्रम नावाचं पोर्टल त्या ठिकाणी चालू केलेला आहे या योजनेच्या अंतर्गत जवळपास 25 कोटी लोकांनी नोंदणी सुद्धा केलेली आहेत. आता पाहूयात की श्रम कार्डाचे फायदे नेमकं काय होतात. आणि कशा पद्धतीने या मार्फत तुम्हाला पैसे भेटू शकतात. की हे कार्ड एकदा जर काढलं तर हे पूर्ण India भारताचा आणि तुम्ही जर दुसऱ्या राज्यात जाऊन काम करत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही याचे फायदे मिळू शकतात. त्या राधे कमी जास्त होत तर ते त्या ठिकाणी याच्यामध्ये ऍड किंवा मायनस होऊ शकतात. आणि करुणाच्या तिसऱ्या लाटे मध्ये तेथील मजुरांना पाचशे रुपये महिना आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर गोष्टी याच्यात त्या ठिकाणी ऍड व्हायच्या आहेत काही गोष्टी याच्यामधनं निघून सुद्धा जायचे आहेत. याचा दुसरा फायदा ज्याच्याकडे हीच श्रम काडऺ आहे त्याच्या त्याला पीएम सुरक्षा बिमा योजना अंतर्गत दोन लाखाचा वैद्यकीय विमा त्या ठिकाणी मोफत भेटत असतो या कार्डधारकाला सर्व योजनेचा लाभ जसे की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेला सुद्धा तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी एप्लाय करू शकता. आणि वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपयांचा पेन्शन अगदी ग्यारंटेड त्या ठिकाणी मिळू शकतात. आता यानंतरची दुसरी योजना जी सरकार ज्या मार्फत सरकार आपल्याला पैसे वाटत तर ती आहे ज्यांची अशी लोक की ज्यांच्याकडे जॉब नाहीये, ज्याला भरपूर शिकायचे प्रशिक्षण घ्यायचं पण त्यांच्याकडे पैसे नाही. अशांसाठी आहे तर ती योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना किंवा जिल्हा स्कील इंडिया किंवा पी एम के व्ही हाय असं म्हणतात जर तुम्ही बेरोजगार आहात तुमच्याकडे नोकरी नाहीये आणि तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी एखादा कोर्स करायचा आहे एखादा प्रशिक्षण घ्यायचा आहे काहीतरी नवीन स्किल शिकायचं आहे पण तुम्ही एखाद्या जाऊ शकत नाही त्यांची मागणी फी भरू शकत नाही. तर त्यासाठी सरकारने हेच केलेल्या नावाची योजना काढलेली आहे. या योजनेमध्ये सरकार तुम्हाला अगदी मोफत training  ट्रेनिंग देत आणि ही training ट्रेनिंग किंवा हे प्रशिक्षण complete कम्प्लीट केल्यानंतर या योजनेअंतर्गत सरकारचे तुम्ही तीन महिन्यापासून सहा महिन्यापर्यंतचे courses कोर्सेस करू शकता. यातले courses कोर्सेस जर बाहेर करायला गेलो तर अगदी लाख लाख रुपये सुद्धा त्या ठिकाणी लागतात. मध्ये digital marketing डिजिटल मार्केटिंग grafic design ग्राफिक डिझाईनिंग computer training कम्प्युटर ट्रेनिंग programming प्रोग्रामिंग असे महागडे कोर्सेस सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि हे सगळ्यात महत्वाची बाब या कोर्सच्या अशी आहे की हे तुम्हाला नुसतं शिकवत नाही तर जॉब ची सुद्धा garantie गॅरंटी घेतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकत असताना पाच ते दहा हजार रुपये महिना सुद्धा सरकार देण्याची तरतूद याच्यामध्ये आहेत.

 

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🏻क्लिक करा👈🏻

Govt schemes for farmers Maharashtra एकदम चांगली योजना आता यानंतरची तिसरी योजना यांच्यासाठी की ज्यांना कुठला तरी business बिजनेस करायचा व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी तर ही योजना काहीतरी स्वतःचा स्टार्टअप करायचा त्यांच्यासाठी तर ही योजना आहे स्टँड अप इंडिया याच्यामध्ये पुरुषांसाठी एससी एसटी असणं आवश्यक आहे. आणि महिला कोणत्याही कास्टच्या याच्यामध्ये चालू शकतात. या योजनेअंतर्गत कोणत्याही नॅशनलाईज बँकेमधून तुम्हाला दहा लाखापासून एक कोटीचं कर्ज अगदी त्या ठिकाणी वेगाने भेटत असतात या योजनेमध्ये शेतीव्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्हाला एक कोटीपर्यंत कर्ज सहजासाठी नॅशनलाईज बँकांमधून भेटत असतं. तर ह्या होत्या मित्रांनो तीन योजना की ज्या मार्फत सरकार आपल्याला पैसे द्यायला रेडी आहे. फक्त तुम्ही तिथे अप्लाय करायची तुमची त्या ठिकाणी वाट ते बघत आहे. तर कसं अप्लाय करायचं यासाठी काही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आम्ही दिलेले आहे ते लिंक वर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकतात आणि या वडिलांचा जरूर लाभ घेऊ शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button